बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित आणि पक्के घर मिळावे हा या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश आहे रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना योग्य निवारा मिळवून त्यांचे जीवनमान उंचावणे ही या योजनेची प्रमुख भूमिका आहे bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य :
पात्र बांधकाम कामगारांना 1.5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य या योजनेतून दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच इतर घरकुल योजनांअंतर्गत 80,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी सहाय्य योजनेंतर्गत जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य या योजनेतून मिळते.
महत्वाच्या अटी आणि पात्रता : Kamgar Ghakul Yojana
नोंदणी व सक्रियता : Bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तसेच
बांधकाम कामगार मंडळात नोंदणी व नोंद हि जिवंत असणे आवश्यक आहे.
वय आणि अनुभव : Kamgar Ghakul Yojana
जी व्यक्ती अर्ज करणार आहे तिचे वय 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावे तसेच
ज्या दिवशी अर्ज करणार आहे त्या दिवसापासून 12 महिन्यां मध्ये किमान 90 दिवस म्हणून बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
घराच्या अटी :
घरकुल हे सिमेंट व वाळूने बांधलेले नसावे महत्वाचे म्हणजे
घरकुल पाच वर्षे विक्रीसाठी हस्तांतरीत करता येणार नाही.
इतर निकष :
या घरकुल योजनेचा लाभ घेताना अन्य कोणत्याही सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्ज प्रक्रियेची पद्धत : Bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्जदाराने अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा आणि
अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक कागदपत्रांसह क्षेत्रीय कामगार कार्यालयात सादर करावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड
रहिवाशी प्रमाणपत्र
90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र
कायमचा पत्ता पुरावा
3 पासपोर्ट आकारातील फोटो
बँक पासबुक झेरॉक्स
जन्मदाखला / शाळा सोडल्याचा दाखला
कामगार प्रमाणपत्र (इंजिनिअर/ठेकेदार/महानगरपालिका/ग्रामपंचायत)
शपथपत्र 100/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया :
जिल्हा निहाय कामगारांची यादी तयार केली जाईल तसेच जे आज पात्र होतील त्या
पात्र अर्जदारांना मंजूर अनुदानाची रक्कम राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत त्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने वर्ग केली जाईल.
योजनेच्या प्रचारासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा निधी वापरला जाईल.
अटी/पात्रता तपशील नोंदणी व सक्रियता अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व बांधकाम कामगार मंडळात नोंदणी व नोंद जिवंत असणे आवश्यक आहे. वय आणि अनुभव अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे तसेच मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे. घराच्या अटी घरकुल सिमेंट व वाळूने बांधलेले नसावे. घरकुल पाच वर्षे विक्रीसाठी हस्तांतरीत करता येणार नाही. इतर निकष अन्य कोणत्याही सरकारी गृह योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्ज प्रक्रिया तपशील अर्ज डाउनलोड अर्जदाराने अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा. अर्ज सादर अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह क्षेत्रीय कामगार कार्यालयात सादर करावा.
कागदपत्रांचे प्रकार तपशील आधार कार्ड, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा रहिवाशी प्रमाणपत्र महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा 90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र मागील 12 महिन्यांचे कामाचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा राहत्या पत्त्याचा अधिकृत दस्तऐवज 3 पासपोर्ट आकारातील फोटो अर्जासाठी आवश्यक फोटो बँक पासबुक झेरॉक्स बँक खात्याचा तपशील जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा अधिकृत पुरावा कामगार प्रमाणपत्र इंजिनिअर/ठेकेदार/महानगरपालिका/ग्रामपंचायतकडील प्रमाणपत्र शपथपत्र (100/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर) घरकुलसंबंधित अटी मान्य असल्याचे पत्र
प्रक्रिया तपशील जिल्हानिहाय यादी तयार करणे पात्र कामगारांची यादी तयार केली जाईल. मंजूर अनुदान वर्ग करणे पात्र अर्जदारांना मंजूर रक्कम टप्प्याटप्प्याने बँक खात्यात वर्ग केली जाईल. प्रचार निधी उपयोग अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा निधी वापरला जाईल.
प्रश्न आणि उत्तरे :
प्रश्न क्र. प्रश्न उत्तर 1 प्रधानमंत्री कामगार योजनेचा उद्देश काय आहे? बांधकाम कामगारांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे. 2 योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य दिले जाते? 1.5 लाख रुपये, तसेच 80,000 रुपये अतिरिक्त अनुदान. 3 अर्जदाराचे किमान वय किती असावे? 18 वर्षे 4 कोणते कामाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे? मागील 12 महिन्यांत 90 दिवसांचे काम केले असल्याचे प्रमाणपत्र. 5 अर्ज कुठे जमा करावा? क्षेत्रीय कामगार कार्यालयात. 6 अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी. 7 पात्रता निकष कोणते आहेत? महाराष्ट्रातील रहिवासी, वय 18-60 वर्षे, 90 दिवस काम केलेले असणे. 8 आर्थिक सहाय्य कोणत्या प्रकारे दिले जाते? टप्प्याटप्प्याने बँक खात्यावर वर्ग केले जाते. 9 घरकुलाच्या विक्रीसाठी अट काय आहे? पाच वर्षे घर हस्तांतरित करता येणार नाही. 10 योजनेच्या प्रचारासाठी कोणता निधी वापरला जातो? अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा निधी.