नमस्कार, कामगार हा प्रत्येक कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहे त्याच्या कमाईवर च संपूर्ण कुटुंबाची आर्थिक गरज भागते जर अशाच स्थितीत जर एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते किवा त्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक स्थिती खूपच खराब होते. Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana
त्यामुळे कामगारांचे किवा त्याच्या कुटुंबियांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर कामगार महामंडळ मार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना योजना बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आधारभूत आर्थिक सहाय्य पुरवते जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे कारण हा कामगार हा प्रत्येक कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असतो.
त्याच्या कमाईवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते हि च समस्या लक्षात घेऊन सरकारने बांधकाम कामगारांसाठी हि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरु केली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana
i.योजनेचा उद्देश:
- दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे हे आहे त्याचबरोबर .
- कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे आणि
- कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी स्वावलंबी बनवणे.
बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्दैवी परिस्थितीत मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये आणि त्याच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे आर्थिक स्थैर्य मिळवून कुटुंबाला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ii.लाभाची रक्कम:Kamgar Yojana
या योजनेत जर एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते ही रक्कम थेट वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते ज्यामुळे कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळते.
iii.या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड त्याचबरोबर
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स तसेच
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचा मागील वर्षभरातील 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याचा दाखला (इंजिनिअर/ठेकेदारकडून) किव्हा
- महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
अर्ज प्रक्रिया Kamgar Vima Yojana)
i. अर्ज कसा करावा: Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana
- कामगाराने दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा त्या अर्जासोबत
- अर्जामध्ये आवश्यक सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- तयार अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा तरच
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभाचा लाभ घेतला जाऊ शकतो.
ii. योजनेचे फायदे पहा :Kamgar Yojana
- अचानक मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत नक्कीच मिळते.
- स्वावलंबी होण्याची संधी त्या कुटुंबाला मिळते.
- कुटुंबासाठी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा या योजने मार्फत मिळते.
कामगार जीवन ज्योती विमा योजना संबंधित प्रश्न आणि उत्तरे
क्रमांक | प्रश्न | उत्तर |
---|---|---|
1 | कामगार जीवन ज्योती विमा योजनेचा उद्देश काय आहे? | कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा उद्देश आहे. |
2 | योजनेत किती आर्थिक सहाय्य मिळते? | 2 लाख रुपये या बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजनेतून मिळतात . |
3 | लाभाची रक्कम कशा प्रकारे दिली जाते? | कामगाराच्या वारसाच्या विशेषत: पत्नीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.जर पत्नी नसेल तर इतर वर्षाच्या बँक खात्यावर जम केली जाते |
4 | अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? | आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, इत्यादी लागतात |
5 | अर्ज कसा सादर करावा? | अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह कामगार कार्यालयात जमा करावा. किवा आता ओनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. |
6 | कोणत्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळतो? | 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केलेल्या कामगारांना तसेच ज्यांची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार महामंडळ कडे आहे त्यानंच लाभ मिळतो |
7 | योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबियांना मिळतो? | कामगाराच्या वारसदारांना या योजनेचा लाभ मिळतो. |
8 | अर्जासाठी कोणती माहिती महत्त्वाची आहे? | वैयक्तिक माहिती, कागदपत्रे आणि कामाचा पत्ता ( आधार कार्ड ) |
9 | योजनेत अर्ज कधी करता येतो? | कधीही परंतु सर्व कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. |
10 | योजनेचा लाभ घेण्यासाठी किती वेळ लागतो? | अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांत हि प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याचा आपल्याला मेसेज येतो “तुमचा नोंदणी अर्ज मंजूर झाला आहे” |