बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना 2025 | Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana

नमस्कार, कामगार हा प्रत्येक कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहे त्याच्या कमाईवर च संपूर्ण कुटुंबाची आर्थिक गरज भागते जर अशाच स्थितीत जर एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते किवा त्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक स्थिती खूपच खराब होते. Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana

त्यामुळे कामगारांचे किवा त्याच्या कुटुंबियांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर कामगार महामंडळ मार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना योजना बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आधारभूत आर्थिक सहाय्य पुरवते जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे कारण हा कामगार हा प्रत्येक कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असतो.

त्याच्या कमाईवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते हि च समस्या लक्षात घेऊन सरकारने बांधकाम कामगारांसाठी हि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरु केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana

i.योजनेचा उद्देश:

  • दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे हे आहे त्याचबरोबर .
  • कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे आणि
  • कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी स्वावलंबी बनवणे.

बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्दैवी परिस्थितीत मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये आणि त्याच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे आर्थिक स्थैर्य मिळवून कुटुंबाला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ii.लाभाची रक्कम:Kamgar Yojana

या योजनेत जर एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते ही रक्कम थेट वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते ज्यामुळे कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळते.

iii.या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड त्याचबरोबर
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स तसेच
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचा मागील वर्षभरातील 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याचा दाखला (इंजिनिअर/ठेकेदारकडून) किव्हा
  • महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया Kamgar Vima Yojana)

i. अर्ज कसा करावा: Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana

  1. कामगाराने दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा त्या अर्जासोबत
  2. अर्जामध्ये आवश्यक सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  3. तयार अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा तरच
  4. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभाचा लाभ घेतला जाऊ शकतो.

ii. योजनेचे फायदे पहा :Kamgar Yojana

  • अचानक मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत नक्कीच मिळते.
  • स्वावलंबी होण्याची संधी त्या कुटुंबाला मिळते.
  • कुटुंबासाठी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा या योजने मार्फत मिळते.
Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana
सामाजिक सुरक्षा अर्ज येथे घ्या डाउनलोड
सामाजिक सुरक्षा अर्ज येथे घ्या डाउनलोड

कामगार जीवन ज्योती विमा योजना संबंधित प्रश्न आणि उत्तरे

क्रमांकप्रश्नउत्तर
1कामगार जीवन ज्योती विमा योजनेचा उद्देश काय आहे?कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा उद्देश आहे.
2योजनेत किती आर्थिक सहाय्य मिळते?2 लाख रुपये या बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजनेतून मिळतात .
3लाभाची रक्कम कशा प्रकारे दिली जाते?कामगाराच्या वारसाच्या विशेषत: पत्नीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.जर पत्नी नसेल तर इतर वर्षाच्या बँक खात्यावर जम केली जाते
4अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, इत्यादी लागतात
5अर्ज कसा सादर करावा?अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह कामगार कार्यालयात जमा करावा. किवा आता ओनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
6कोणत्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळतो?90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केलेल्या कामगारांना तसेच ज्यांची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार महामंडळ कडे आहे त्यानंच लाभ मिळतो
7योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबियांना मिळतो?कामगाराच्या वारसदारांना या योजनेचा लाभ मिळतो.
8अर्जासाठी कोणती माहिती महत्त्वाची आहे?वैयक्तिक माहिती, कागदपत्रे आणि कामाचा पत्ता ( आधार कार्ड )
9योजनेत अर्ज कधी करता येतो?कधीही परंतु सर्व कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे.
10योजनेचा लाभ घेण्यासाठी किती वेळ लागतो?अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांत हि प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याचा आपल्याला मेसेज येतो “तुमचा नोंदणी अर्ज मंजूर झाला आहे”
Bandhkam kamgar jivan jyoti vima yojana

कामगाराच्या पत्नीस दर दिवशी 100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 2025 | Bandhkam kamgar aarthik sahay yojana

नमस्कार, बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्यावरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी “कामगार आजारी पडून दवाखान्यात भरती झाल्यास आर्थिक सहाय्य योजना” सुरू केली आहे. Bandhkam kamgar aarthik sahay yojana या योजनेअंतर्गत नोंदणी कृत कामगार जर आजारी पडल्यास त्याला किवा त्याच्या पत्नीस दर दिवशी ₹100/- आर्थिक सहाय्य मंडळामार्फत देण्यात येते.

या योजनेचे उद्दिष्टे:

1. आर्थिक सहाय्य देणे:

जर कामगार आजारी पडल्यास त्याच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत केली जाते.

2. कामगाराचे जीवनमान सुधारणे: Bandhkam kamgar aarthik sahay yojana

आजारी काळात कामगार व त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावणे तसेच त्याला मिळणारी आर्थिक मदत कमी पडू न देणे हे आहे.

3. आर्थिक स्थैर्य देणे:

कामगारांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणे हे सुद्धा उद्दिष्टे आहे.

4. त्याच्या कुटुंबाला आधार देणे:

कामगार आजारी असताना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कि कमीत कमी मदत मंडळा मार्फत आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:Bandhkam kamgar aarthik sahay yojana

आर्थिक सहाय्य थेट खात्यावर:

या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य थेट कामगाराच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होते.

सर्वसमावेशकता:

योजनेचा लाभ मुख्यतः कामगारांच्या पत्नीला मिळतो परंतु इतर वारसांनाही पात्रतेनुसार लाभ मिळतो.Bandhkam Kamgar Arthik madat Yojana Hospital

योजनेच्या पात्रता निकष:

पात्रता निकषतपशील
राज्याचा रहिवासीअर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा तसेच
वयअर्जदाराचे वय 18 ते 60 या वर्षांदरम्यान असावे.
वास्तव्यमहाराष्ट्रात किमान त्याचे 15 वर्षांचे वास्तव्य असावे.
कामाचे दिवसमागील 12 महिन्यांत 90 पेक्षा जास्त कामाचे दिवस असावेत.
ESIC नोंदणीकामगार ESIC मध्ये नोंदणीकृत असावा.
इतर योजना लाभइतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असता असल्यास लाभ मिळणार नाही
Bandhkam kamgar aarthik sahay yojana

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: Bandhkam Kamgar Arthik madat Yojana Hospital

  1. आधार कार्ड
  2. रुग्णालय भरती प्रमाणपत्र
  3. कामगार/पत्नीचे बँक खाते क्रमांक
  4. पॅन कार्ड
  5. रहिवासी दाखला
  6. कायमचा पत्ता पुरावा
  7. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक
  8. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  9. नोंदणी अर्ज
  10. 3 पासपोर्ट आकारातील फोटो
  11. बँक पासबुक झेरॉक्स
  12. मागील 90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र
  13. घोषणापत्र

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे

  1. अधिकृत पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करा तसेच.
  2. सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
  3. त्यानंतर अर्ज हा कामगार विभाग कार्यालयात जमा करा.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे Bandhkam kamgar aarthik sahay yojana

  1. क्षेत्रीय कामगार कार्यालयातून अर्ज मिळवा त्यानंतर.
  2. माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा, सादर केल्यानंतर अर्जाची.
  3. अर्ज स्वीकारल्याची पावती घ्या.

योजनेचे लाभार्थी:Bandhkam Kamgar Arthik madat Yojana Hospital

  • कामगाराची पत्नी: मुख्य लाभार्थी या योजने मध्ये कामगाराची पत्नी आहे
  • इतर वारस: पत्नीस लाभ घेणे शक्य नसल्यास घरातील इतर कोणीही वारस आहे.
Bandhkam kamgar aarthik sahay yojana

या योजनेचे फायदे:

1. दैनंदिन आर्थिक मदत:

जर कामगार दवाखान्यात भरती असल्यास दररोज ₹100/- आर्थिक सहाय्य या योजनेतून दिले जाते.

2. कुटुंबाचा आधार:

कामगाराच्या अनुपस्थितीत कुटुंबाची आर्थिक गरज भागवली जाते.

प्रश्नउत्तर
योजना कोणासाठी आहे?बांधकाम क्षेत्रातील कामगार व त्यांच्या पत्नींसाठी.
आर्थिक सहाय्य किती मिळते?दररोज ₹100/-.
अर्ज कोठे जमा करायचा?क्षेत्रीय कामगार कार्यालयात किंवा ESIC कार्यालयात.
अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आहे?महाराष्ट्रातील रहिवासी, वय 18-60 वर्ष, 15 वर्ष वास्तव्य.
अर्जदाराला ESIC मध्ये नोंदणी आवश्यक आहे का?होय, ESIC नोंदणी असणे बंधनकारक आहे.
कागदपत्रांमध्ये कोणते आवश्यक आहे?आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी.
योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे.
लाभार्थी कोण असू शकतो?कामगाराची पत्नी किंवा कुटुंबातील इतर वारस.
आर्थिक सहाय्य कशाच्या स्वरूपात दिले जाते?थेट बँक खात्यात जमा.
ही योजना कोणाला लागू नाही?महाराष्ट्राबाहेरील कामगार किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असलेल्यांना.
वेबसाईट लिंक

ही योजना बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार आहे आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा हा उपक्रम उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे.

हि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेतल्यास कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल.

Bandhkam kamgar aarthik sahay yojana
Exit mobile version